Marathi Stories

  • पांखरास

    पांखरास

    पांखरा, गाइलें तुला कधींहि न कोणीं,न च अश्रु गाळिले कुणीं वनीं येवीनी !नि:श्वास धांवती सौख्यामागें सारे;दु:खाचा वाली कुणा कुणीहि न बा रे ! मधु सुखद उष्णता मिळतां रविरायाचीहीं पवनांदोलीं कमलें उमलायाचीं.तेव्हांच कोकिलामैना गातिल गाणीं,होतील फुलें स्मरविव्हाल त्या गीतांनीं. त्या मधुर सुखीचें अश्रुजाळ चुंबीतझुलतील फूलपांखरें निजानंदांत,रविवदनावरचा रंग जरा परि बदले,मग गान, सर्व सौंदर्य, सर्व हें थिजलें…

  • संध्यारजनी

    संध्यारजनी

    अस्तगिरीच्या अभिनव कुंजीं निजला निजनाथ,बघतां बघतां त्यास रंगलें वारुणिचें चित्त,हळुंच पाहते, मधुर हांसते, जाते लाजून,म्हणे मनाशीं, ‘जीव टाकुं का हा ओवाळून !’ प्रेमनिर्भरा बघुन सखीला भास्कर मायावीजातां जातां साखरचुंबा एक तिचा घेई !लाजलाजुनी जीव सतीचा मग अर्धा झाला,त्यांतच आल्या रोषाच्याही लहरी गालाला ! गेला, झाला द्दष्टिआडही सूर्य, तरी अजुनीपहा चकते प्रेमपताका पश्चिमदिग्वदनीं,थक्क होऊनी दिशा म्हणाल्या…

  • संध्यातारक 

    संध्यातारक 

    दिनरजनीच्या हृदयाबरलेंप्रेमसंगमीं उदभवलेलेंमुग्ध तान्हुलें फूलच पहिलें !कोमल किरणीं नम फुलबोनी खेळ खेळतें त्यांत. १ परमवत्सला जननी रजनीसंध्येचा पट दूर करोनीरम्य गुलाबी फुलांवरोनीचुंबुनि घे उचलोनी, बाळाला घे स्वकरांत. २ ‘आज दिसे पण मलूल बाईछबूकल्याची मृदु मुद्रा ही ?काय तरी सुकुमारा होई ?खेळुनि दमलें गडे चिमुकलें झोंपलेंच निमिषांत.’ ३ स्वर्वायूच्या दिव्यांदोलींलहानशी मुदु शय्या केलीरजनी ओंव्या गाउं लागली…

  • जीर्ण दुर्ग 

    विषय — गतवैभव आणि आजची उदासीनता जीर्ण दुर्ग कवी — बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे) एका पडक्या किल्ल्याकडे पाहताना कवीच्या मनात दाटलेली खंत, संताप आणि टोकाचा उपरोध. खाली संपूर्ण कविता, प्रत्येक कडव्याचा सोपा अर्थ, शब्दार्थ आणि प्रश्नमंजूषा दिली आहे. Jirna Durg by Balkavi — full Marathi poem with a simple stanza-by-stanza meaning, glossary and quiz. सर्व…

  • खेड्यातील रात्र

    खेड्यातील रात्र

    त्या उजाड माळावरतीबुरुजाच्या पडल्या भिंती;ओसाड देवळापुढतींवडाचा पार – अंधार दाटला तेथ भरे भरपूर. ओढयांत भलु ओरडती,वार्‍यांत भुतें बडबडती,डोहांत सावल्या पडती,काळ्या शार – त्या गर्द जाळिमधिं रात देत हुंकार. भररानीं काकस्थानींउठतात ज्वाळ भडकोणी,अस्मान मिळाले धरणीं,आर न पार – अवकाळ रात्रिचा प्रहर घुमे तो धोर. कवी – त्र्यंबक बापूजी ठोंबरे (बालकवी) ‘खेड्यांतील रात्र’ – सारांश या कवितेत…

  • तारकांचें गाणें

    तारकांचें गाणें

    कुणि नाहीं ग, कुणि नाहीं आम्हांला पाहत बाई,शांति दाटली चोंहिकडे,  या ग, आतां पुढें पुढें,लाजतलाजत, हळूंच हांसत,खेळ गडे, खेळूं कांहीं,  कोणीही पाहत नाहीं. १ सुंदरतेला नटवून,  कोमलतेला खुणवून,प्रेमाच्या वसतीकरितां  जगदंतर फुलवूं आतां,दिव्य सुरांनीं  गीतें गाउनिविश्वाला निजवायाला  वार्‍याचा बनवूं झोला, २ फेकुनि द्या इकडेतिकडे  थोडेसे दंवबिंदु गडे,या निर्मल अवकाशांत  प्रेमाचें पेरूं शेत,दिव्यमोहिनी – सवें गुंगुनीविश्वाला वत्सलतेनें …

  • लोभी ब्राह्मण आणि त्याचा बैल

    लोभी ब्राह्मण आणि त्याचा बैल

    एका गावात एक ब्राह्मण राहत होता. तो स्वभावाने खूप लोभी होता. त्याच्याकडे एक अतिशय धष्टपुष्ट आणि कष्टाळू बैल होता. तो बैल शेतात खूप काम करायचा आणि ब्राह्मणाला भरपूर धान्य मिळवून द्यायचा. तरीही ब्राह्मणाचे समाधान होत नसे. एके दिवशी ब्राह्मणाने ऐकले की, जवळच्या एका मोठ्या शहरात एक श्रीमंत व्यापारी राहतो. त्या व्यापाऱ्याकडे एक ‘जादूचा बैल’ आहे,…

  • सिंहाची कातडी पांघरलेले गाढव

    सिंहाची कातडी पांघरलेले गाढव

    एका नगरात एक धोबी राहत होता. त्याच्याकडे एक गाढव होते. धोबी गरीब असल्यामुळे तो गाढवाला पुरेसे खाऊ देऊ शकत नसे. त्यामुळे ते गाढव दिवसेंदिवस अशक्त आणि हाडांचा सांगाडा बनत चालले होते. एके दिवशी धोब्याला जंगलात एका मेलेल्या सिंहाची कातडी सापडली. त्याच्या डोक्यात एक युक्ती आली. त्याने विचार केला, “जर मी ही कातडी माझ्या गाढवाच्या अंगावर…

  • कोल्हा आणि विणकर

    कोल्हा आणि विणकर

    ही कथा ‘अपरीक्षितकारक’ (पाचवे तंत्र) मधील असून, ती आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवते: “दुसऱ्याच्या शब्दावर आंधळा विश्वास ठेवणे आणि स्वतःच्या हिताचा विचार न करणे हे विनाशाला कारणीभूत ठरते.” कोल्हा आणि विणकर (The Jackal and the Weaver) एका नगरात एक विणकर राहत होता. तो खूप मेहनती होता, पण त्याचे नशीब त्याला साथ देत नव्हते. एकदा त्याचे…

  • चार विद्वान ब्राह्मण आणि मेलेला सिंह

    चार विद्वान ब्राह्मण आणि मेलेला सिंह

    एका नगरात चार मित्र राहत होते. त्यातील तिघे जण वेद, शास्त्र आणि सर्व विद्यांमध्ये महापंडित होते, पण त्यांच्याकडे व्यवहारी बुद्धीचा अभाव होता. चौथा मित्र मात्र फारसा शिकलेला नव्हता, पण तो अतिशय बुद्धिमान आणि चतुर होता. एके दिवशी चौघांनी ठरवले की, “आपण परदेशात जाऊन आपल्या विद्येचे प्रदर्शन करू आणि खूप धन मिळवू.” प्रवासाला निघाल्यावर वाटेत त्यांना…